ST Strike News Updates Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

तिढा सुटला? आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा अखेर सुटला आहे. 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. विलीनकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. 22 एप्रिलपर्यंत कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास तयार राज्य सरकार तयार असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केलं जाईल मात्र गुन्हे मागे घेऊ शकत नाही. तसेच पुन्हा असे वर्तवणूक केले जाऊ नये अशी अट घालून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे, असेही हाय कोर्टने निर्देश दिले आहेत.

22 एप्रिलपर्यंत जे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे निर्देशहाय कोर्टने दिले आहेत. तसेच कुठल्याही कामगारावर कारवाई नको, असंही त्यांनी आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचेही आदेश दिले आहेत. कोविडचा भत्ता देण्याचेही स्पष्ट आदेश दिले आहेत. प्रत्येक डेपोला ९५ लाख कोविड भत्ता देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, संध्याकाळपर्यंत लिखित आदेश वाचू, कारण सरकारवर आमचा विश्वास नाहीये. त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, अशी माहिती कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: केडीएमसी निवडणुकीत भाजपचा विजयरथ सुरू; तिसऱ्या उमेदवाराची बिनविरोध निवड, जाणून घ्या नावे

Tractor JCB Fraud : कळंबमध्ये ट्रॅक्टर–जेसीबी घोटाळा उघड; भाड्याच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; पाच आरोपी अटकेत!

Viral: व्हायरल ठरणारी जपानी हेअर वॉशिंग मेथड नेमकी काय? केसांच्या आरोग्यासाठी कितपत फायदेशीर जाणून घ्या

Coconut Water In Winter: हिवाळ्यात नारळ पाणी पिणं योग्य आहे का? पोषणतज्ञांनी सांगितलं धक्कादायक सत्य

Latest Marathi News Update : शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करा, निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपची मागणी

SCROLL FOR NEXT