Ram Bhogale esakal
महाराष्ट्र बातम्या

'कंगना जे बोलली ते द गार्डियनमध्ये लिहिले गेले'

प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले यांनी कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानावर मांडले मत

गणेश पिटेकर

औरंगाबाद : देशाला १९४७ मध्ये भीक मिळाली होती. खरे स्वातंत्र्य भारताला २०१४ मध्ये मिळाले आहे, या अभिनेत्री कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) वादग्रस्त विधानावर सर्वत्र टीका होत आहे. अभिनेता विक्रम गोखले यांनीही कंगनाच्या विधानाचे समर्थन केले आहे. या वादात औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले (Ram Bhogale) यांनी उडी घेतली आहे. भोगले म्हणतात, कंगना जे बोलली ते १८ ऑगस्ट २०१४ मध्ये 'द गार्डियन'मध्ये लिहिले गेले.

तिने (कंगनाने) वापरलेले शद्ब फार निष्ठूर नसतील. पण दुसरीकडे 'द गार्डियन'चे थोडे सौम्य असेल. पण दोघांनीही एकच विचार व्यक्त केले. आपण मानसिकरित्या वसाहतिक परंपरेतून स्वातंत्र होत आहोत. आता आपण ती वस्तुस्थिती स्वीकारायला हवीच, असे भोगले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

CCTV Crime Footage : पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून पाठलाग करून भर रस्त्यात संपवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

India vs Pakistan Asia Cup 2025 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; दुबईतील भारतीय प्रेक्षकांचाही निरुत्साह, कारण काय?

Truck Accident: देऊळगाव महीजवळील भीषण अपघातात ट्रक पलटी; चालक नागेश दहिफळे यांचा जागीच मृत्यू

Panchang 14 September 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT