Ram Bhogale esakal
महाराष्ट्र बातम्या

'कंगना जे बोलली ते द गार्डियनमध्ये लिहिले गेले'

प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले यांनी कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानावर मांडले मत

गणेश पिटेकर

औरंगाबाद : देशाला १९४७ मध्ये भीक मिळाली होती. खरे स्वातंत्र्य भारताला २०१४ मध्ये मिळाले आहे, या अभिनेत्री कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) वादग्रस्त विधानावर सर्वत्र टीका होत आहे. अभिनेता विक्रम गोखले यांनीही कंगनाच्या विधानाचे समर्थन केले आहे. या वादात औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले (Ram Bhogale) यांनी उडी घेतली आहे. भोगले म्हणतात, कंगना जे बोलली ते १८ ऑगस्ट २०१४ मध्ये 'द गार्डियन'मध्ये लिहिले गेले.

तिने (कंगनाने) वापरलेले शद्ब फार निष्ठूर नसतील. पण दुसरीकडे 'द गार्डियन'चे थोडे सौम्य असेल. पण दोघांनीही एकच विचार व्यक्त केले. आपण मानसिकरित्या वसाहतिक परंपरेतून स्वातंत्र होत आहोत. आता आपण ती वस्तुस्थिती स्वीकारायला हवीच, असे भोगले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT