Ram Bhogale esakal
महाराष्ट्र बातम्या

'कंगना जे बोलली ते द गार्डियनमध्ये लिहिले गेले'

प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले यांनी कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानावर मांडले मत

गणेश पिटेकर

औरंगाबाद : देशाला १९४७ मध्ये भीक मिळाली होती. खरे स्वातंत्र्य भारताला २०१४ मध्ये मिळाले आहे, या अभिनेत्री कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) वादग्रस्त विधानावर सर्वत्र टीका होत आहे. अभिनेता विक्रम गोखले यांनीही कंगनाच्या विधानाचे समर्थन केले आहे. या वादात औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले (Ram Bhogale) यांनी उडी घेतली आहे. भोगले म्हणतात, कंगना जे बोलली ते १८ ऑगस्ट २०१४ मध्ये 'द गार्डियन'मध्ये लिहिले गेले.

तिने (कंगनाने) वापरलेले शद्ब फार निष्ठूर नसतील. पण दुसरीकडे 'द गार्डियन'चे थोडे सौम्य असेल. पण दोघांनीही एकच विचार व्यक्त केले. आपण मानसिकरित्या वसाहतिक परंपरेतून स्वातंत्र होत आहोत. आता आपण ती वस्तुस्थिती स्वीकारायला हवीच, असे भोगले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT