Subhash Desai 
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे: सुभाष देसाई

सकाळवृत्तसेवा

मुंबई - आम्ही कॅबिनेट बैठकीत जाणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. शेतकरयांना अंधारात ठेऊन निर्णय घेऊ नये, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज (बुधवार) होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार घातला. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे सरकारमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून, शिवसेना सत्तेत राहणार की बाहेर पडणार या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सुभाष देसाई म्हणाले, की कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यासाठी आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या बाहेर आहोत. शेतकऱ्यांना रस्त्यावर का उतरावा लागले याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. कर्जमाफीचा तपशील ठरविताना शिवसेनेला घ्यावेच लागेल. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेशिवाय तो मान्य होणार नाही. शेतकरयांना अंधारात ठेऊन निर्णय घेऊ नये. कोणीही शिवसेनेला दमबाजी करू नये. ती आम्ही खपूवन घेणार नाही. आम्ही डगमगत नाही. सरसकट कर्जमाफी व्हावी ही आमची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: 33 देशांमध्ये गद्दारांची ओळख... बनियन अन् चड्डी... संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची खोचक टिका

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Satara Crime: 'विनयभंगप्रकरणी युवकास अटक'; युवतीचा सतत पाठलाग करून मानसिक त्रास

Eye Donation: कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा नेत्रदानाचा संकल्प; हिवरा आश्रमात १८० विद्यार्थ्यांकडून नेत्रदानाचा संकल्प!

SCROLL FOR NEXT