shubhash.jpg
shubhash.jpg 
महाराष्ट्र

भाजपला वगळून महाराष्ट्रात कोणतंही सरकार टिकणार नाही : सुभाष देशमुख 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊन महिना होत आला आहे, मात्र अद्यापही महाराष्ट्रात कोणीही सरकार स्थापन करु शकलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्थिरता असल्याचे चित्र आहे.  

दरम्यान, सध्या महाशिवआघाडीची चर्चा जोर धरत असताना, 
महाराष्ट्रामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपला वगळून महाराष्ट्रातील कोणतंही सरकार टिकणार नाही असं दावा, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. 

भाजपने सध्या 'वेट अँड वॉच' ची भूमिका जरी घेतली असली तरी येणाऱ्या काळात सत्तेची चक्र कोणत्या बाजूने फिरतील याचा अंदाज घेणं तूर्तास तरी शक्य नाही. सध्या मात्र महाशिवआघाडीचे सरकार स्थापन कऱण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीमध्ये याबाबत बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT