Ransom case टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

पोलिस अधिकारी करायचे वसुली; तिघांवर खंडणीचा गुन्हा

या संदर्भात काही दिवसापूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडे तक्रार आली होती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : तीन पोलीस अंगडिया व्यापाऱ्यांकडून पैसे उकळायचे. या संदर्भात काही दिवसापूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे (Hemant Nagrale)यांच्याकडे तक्रार आली होती. आता अधिकाराचा गैरवापरकरून पैसे उकळणाऱ्या या तीन पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.पोलिस निरीक्षक ओम वनघाटे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम आणि पोलिस उपनिरीक्षक समाधान जामठाडे अशी आरोपी पोलिसांची नावे आहेत. (Ransom case filed against three policemen in mumbai)

य़ा संदर्भात काही दिवसापूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागीय दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. याप्रकरणी दिलीप सावंत यांनी तपास केला असता तीन पोलीस अधिकारी वसुलीसाठी सक्रिय असल्याचे तपासात निदर्शनास आले. त्यानंतर या तीन पोलिसांविरुद्ध एलटी मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८४ आणि ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

Manglwedha Election : नगरपालिकेचा कारभार चालवताना पतीचा हस्तक्षेप होईलच कसा?– भाजप उमेदवार सुप्रिया जगताप!

Latest Marathi News Live Update : भोंदू बाबाचा गृहिणीला १० लाखांचा गंडा

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT