raosaheb danve esakal
महाराष्ट्र बातम्या

महाविकास आघाडी भाजपला रोखू शकत नाही, रावसाहेब दानवे यांचे खुले आव्हान

या राज्यात अमित शहा, नरेंद्र मोदी आले. त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील.

सकाळ डिजिटल टीम

जालना : महाविकास आघाडी भाजपला रोखू शकत नाही, असे आव्हान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिले. आज बुधवारी (ता.१५) जालना (Jalna) येथे भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. या राज्यात अमित शहा, नरेंद्र मोदी आले. त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. आपल्या मतांची चोरी झाली. दगाफटका झाला. आम्ही शेतकरी लोक आहोत. आमदार, खासदार हे या जनतेचा सालदार असतात. (Raosaheb Danve Says, Mahavikas Aghadi Can Not Stop BJP)

शिवसेनेने पाच कामे सांगावे जे केले? मी पाच काय दहा कामे सांगतो, असे दानवे म्हणाले. जालना शहराला सिमेंटचा रिंगरोड नाही. देशातील ड्रायपोर्ट येथे होत आहे. आमचे शासन असते तर समृद्धी महामार्ग पूर्ण झाला असता. आम्ही नागपूर आणि मुंबईला गेलो, तर सिमेंटचा रस्ता आहे, असे दानवे म्हणाले.

या मोर्चात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT