Pragya Kapoor's Maali Movie esakal
मनोरंजन

'माली'ची शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवासाठी निवड, निर्माती खूश

प्रग्या कपूरच्या 'माली'ची शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवासाठी निवड

एएनआय वृत्तसंस्था

Pragya Kapoor's Maal Movie Select For Chicago South Asian Film Festival : चित्रपट निर्माती प्रग्या कपूर (Pragya Kapoor) हिचा पर्यावरणाकडे विशेष कल आहे. ती पर्यावरण केंद्री आहे. तिचा पर्यावरणाविषयक चित्रपट 'माली' १८ ऑगस्ट रोजी मेलबर्न येथील भारतीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. आता तो शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाचा (Chicago South Asian Film Festival) अधिकृत भाग बनला आहे.

'माली' हा चित्रपट (Maali Movie) १६ वर्षांची मुलगी तुलसीचा शांत डोंगर ते काँक्रिट जंगल आणि शहरातील तिचा संघर्षाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिव सी शेट्टी यांनी केले असून त्याचे आयएफएफएमने कौतुक केले आहे. (Entertainment News)

चित्रपटाचा सीएसएएफएफमध्ये अधिकृत प्रवेश झाल्याने प्रग्या म्हणाली, मला खूपच आनंद वाटत असून चित्रपटाची कौतुक करण्यात आले आहे. मी जेव्हा कथेविषयी ऐकले, तेव्हा मी काहीही विचार न करताच त्याचा भाग बनवू इच्छित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT