marriage
marriage 
मराठवाडा

42 लग्नमुहूर्तांमुळे मिळाले 35 हजार भुकेलेल्यांना अन्न

मधुकर कांबळे

औरंगाबाद : लग्नसोहळ्यातील जेवणावळीत भरपेट जेवण करुन ढेकर देत
प्लेटमध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले अन्न फेकले जाते.

अन्नासाठी आर्त हाक मारणारे भुकेले चेहरे पाहताना अस्वस्थ होणाऱ्या
संवेदनशील मनांची माणसे एकत्र येऊन त्यांनी अन्न वाचवा समिती स्थापन
केली. या समितीने राबवलेल्या मिशन फॉर हंगरफ्री सिटीअंतर्गत यावर्षीच्या
लग्नसराईतील 42 मुहूर्तांमधून सुमारे 35 हजार लोकांना पुरेल इतके अन्न
जमा करुन अन्नदान केले आणि या लोकांची भुक भागवण्याचे सत्कर्म केले.

यावर्षी जुलै अखेरपर्यंत 54 लग्नमुहूर्त असून आणखी 12 मुहूर्त शिल्लक
आहेत. यातुन आणखी अन्न मिळण्याची अशा समितीला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT