Aurangabad Police Commissioner Nikhil Gupta 
छत्रपती संभाजीनगर

सीसीटीव्ही बसवा, सुरक्षेचे नियम पाळा; मंगल कार्यालय व्यावसायिकांना पोलिस आयुक्तांच्या सूचना

मनोज साखरे

औरंगाबाद : मंगल कार्यालय मोठे गर्दीचे ठिकाण असून तेथे नियमांचे पालन करण्यासह सुरक्षाविषयक सर्व बाबींचे पालन करा, अशा सूचना पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी केल्या. मंगल कार्यालय चालकांची पोलिस आयुक्तालयात आज (ता. २१) बैठक घेण्यात आली. यात शहरातील ७० ते ८० व्यावसायिकांची उपस्थिती होती. शहरातील बहुतांश मंगल कार्यालयांना स्वतःची पार्किंग नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने लावली जातात.

त्यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच वाद्य नियमापेक्षा अधिक आवाजात वाजविणे, याशिवाय मंगल कार्यालयात होणारी चोरी, दूचाकी चोरी, इतर गुन्हेगारी कृत्य याला पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही लावावे. सुरक्षारक्षक नेमावे तसेच इतर सुरक्षाविषयक सुचनांचे पालन करावे तसेच मंगल कार्यालयात काम करणाऱ्यांची पूर्ण माहिती ठेवावी, असेही बैठकीत त्यांनी सांगितले. एखादी घटना घडल्यास त्याची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी याबाबत मंगल कार्यालय चालकांना कलम १४९ नुसार नोटीसही देण्यात आली आहे.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

Ambegaon Rain : आंबेगाव पूर्व भागात मान्सूनचा दमदार प्रवेश; वादळी पावसाने झाडे कोसळली, कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

Maharashtra politics : जनतेच्या सहभागाशिवाय आंदोलनांना अर्थ नाही; महागाई, महाराष्ट्र धर्म आणि प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावर डॉ. अमोल कोल्हे यांचे स्पष्ट मत

SCROLL FOR NEXT