Aditya Thackeray sakal media
मुंबई

मुंबईतून नेतृत्व मिळण्याची ठाकरेंना खात्री

पर्यावरण संवर्धनात महिलांचा सहभाग वाढवणार!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पर्यावरणातील बदलांविरोधातील (Environmental changes) लढ्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी (women's participation) राज्य सरकारने (mva government) स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने विशेष कार्यक्रम आखला आहे. याद्वारे या जागतिक लढ्यासाठी मुंबईतून नेतृत्व मिळेल, अशी खात्री पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी बोलून दाखवली.

पर्यावरण जपणुकीच्या लढ्यातील अग्रणी जागतिक संघटना सी-४० सिटीज नेटवर्कतर्फे ‘मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लान’ हा विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. स्वच्छ पर्यावरणासाठीची चळवळ कोण महिला पुढे नेऊ शकतील, हे शोधून त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देणे, हादेखील याचा एक हेतू आहे.

ही संघटना यासंदर्भातील आपला जगभराचा अनुभव, माहिती या लढ्यातील कार्यकर्त्या महिलांना देईल, तसेच यासाठी त्यांना प्रशिक्षण व सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जातील. एका विशेष कार्यक्रमाद्वारे या महिला शोधून त्यांना सर्व ते साह्य दिले जाईल. त्यासाठी दर महिन्याला वेबिनार आयोजित केले जातील, त्यात सर्व महिलांना आपले अनुभव एकमेकांना सांगून त्याद्वारे शिकता येईल असा हेतू आहे.

"महिलांचे पर्यावरणविषयक ज्ञान तसेच नेतृत्वगुण अद्ययावत करण्यासाठीही साह्य केले जाईल. या १० महिन्यांच्या कार्यक्रमासाठी मुंबईकर महिलांनी पुढे यावे."
- आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT