Vidya Chavan
Vidya Chavan sakal media
मुंबई

मालाडमधील पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे

सकाळ वृत्तसेवा

मालाड : येथील आंबेडकरनगर, पिंपरी पाडा (pimpari pada) येथील पुनर्वसनाचा (Rehabilitation) प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी होत आहे. स्थानिक आमदार विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी नागरिकांसह मुख्यमंत्र्यांची (cm uddhav Thackeray) भेट घेऊन हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची विनंती केली आहे.

येथील वन विभागातील संरक्षण भिंत कोसळून ३१ जणांचा जीव गेला होता. अजूनही ही संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत असून कधीही अनर्थ घडू शकतो. येथील नागरिकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र प्रशासनाचा लक्ष नसल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.

१०० आंदोलन कार्यकर्त्यांनी पुनर्वसन लवकर न झाल्यास पुन्हा आंदोलन करू, अशी घोषणा केली आहे. सरकारला पुनर्वसन करायचे नसेल तर आम्हाला पैसे द्या, आम्ही आमची घरे बंधू, असा पवित्रा घेतला आहे. आंबेडकरनगर, पिंपरी पाडा परिसरातील वन विभागाच्या हद्दीत असणारा हा भाग नागरी सुविधांपासून वंचित आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार साडे सात हजार रुपये भरून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणारी ही झोपडपट्टी आहे. अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयाचा दरवाजा ठोठावून न्यायाची मागणी करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT