मुंबई

शेतकऱ्यांच्या जमिनी सर्रासपणे ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक; उच्च न्यायालयात याचिका दाखल

सुनिता महामुनकर

मुंबई : राज्यातील विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या खासगी जमिनी सर्रासपणे ताब्यात घेण्याच्या सरकारी निर्णय अन्यायकारक असून जमीन मूल्य ठरविताना दुजा भाव होत आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

मुरबाडमधील सतीश म्होपे यांनी एड किरणकुमार फाकडे यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. जर एखादी व्यक्ती जमीन संपादन करण्यासाठी तयार नसेल तर उपविभागीय दंडाधिकारींच्या नोटीसीमार्फत जमीन ताब्यात घेऊ शकतात असा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हा अध्यादेश वापरून सक्तीने जमीन संपादन केली जात आहे आणि त्यासाठी वेगवेगळे मूल्य आकारले जात आहे, असा आरोप केला आहे. न्या ए ए सय्यद आणि न्या के के तातेड यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

न्यायालयाने याचिकेची दखल घेतली असून राज्य सरकारला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता 7 जानेवारी रोजी होणार आहे.

The decision of the state government to take possession of the lands of the farmers is unjust Filed a petition in the High Court 

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर कुठे गायब? घरात आले जेवणाचे दोन डबे; नेमका प्रकार काय?

Education News : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: आता ५२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना द्यावी लागणार ‘टीईटी’ परीक्षा

Ghati Hospital: एमडी एमएस’च्या ८५ जागा वाढणार; ‘घाटी’त रुग्णसेवेला मिळेल बळकटी, तज्ज्ञ होण्याची संधी

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

SCROLL FOR NEXT