Local Train 
मुंबई

Mumbai Local : महिला डब्यात पोलिसांची गस्त वाढवली! महिला सुरक्षेसंदर्भात लोहमार्ग पोलिस सक्रिय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिला प्रवाशांच्या विनयभंगाच्या घटनेत वाढ झाल्याने लोहमार्ग पोलिसांनी महिला डब्यात पोलिसांची गस्त वाढवली आहे. याशिवाय महिला सुरक्षेसंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

पनवेल-नेरुळ दरम्यान धावत्या लोकलमध्ये १४ जून २०२३ रोजी एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. तर, २० जून २०२३ रोजी राममंदिर रेल्वे रुळांलगत चारचाकी शिकवण्याच्या बहाण्याने १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. याशिवाय महिला डब्यात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून

लोहमार्ग पोलिसांनी महिला डब्यात पोलिसांची गस्त वाढवली आहे. याशिवाय जनजागृती कार्यक्रम ही लोहमार्ग पोलिसांनी हाती घेतला आहे.महिलांच्या डब्यांमध्ये पोलिसांची उपस्थिती यापूर्वी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत होती. मात्र आता,लोकल ट्रेनमधील महिला डब्यात पोलिसांची ड्युटीचे तास रात्री ९ ते सकाळी ९वाजेपर्यंत करण्यात आले अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर, पुण्यातील बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी लांबणीवर, राज्यपालांच्या भेटीत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवाडी यांचे अधिकार काढले

Ahilyanagar Crime: बेकायदा गर्भलिंग निदानप्रकरणी डॉ. कुटे अटकेत, एजंटासह तिघांना ३ दिवस पोलिस कोठडी, पुणे कनेक्शनची शक्यता!

Thane: ठाणे जिल्ह्यात पाणीकपातीच संकट, 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद; हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे पालिकेचा निर्णय

SCROLL FOR NEXT