mumbai water supply lakes level today  
मुंबई

Mumbai Water Supply Lakes Level : मुंबईकरांची तहान भागवणारे तलाव किती भरलेत? जाणून घ्या पाण्याची सद्यस्थिती

रोहित कणसे

मुंबईला पाणीपुरवठा करणासाठी सात तलावांमधून पाणी पुरवले जाते. पालिकेकडून दररोज सात तलावांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना केला जातो. दमम्यान मुंबई शहर परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरिवली पश्चिम परिसरात असेला तुळशी तलाव हा गुरुवारी मध्यरात्री १.२८ वाजता ओसंडून वाहू लागला. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍‌या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लिटर (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे. या तलावांमध्ये अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांचा समावेश होतो.

दरम्यान गुरुवारी पहाटे सहा वाजता केलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर (५,७३,३४० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ३९.६१ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

तलावांची सध्याची स्थिती काय?

  1. अप्पर वैतरणा - ३८ लाख ७३४ दशलक्ष लिटर

  2. मोडक सागर - ८८ हजार ३५३ दशलक्ष लिटर

  3. तानसा - ११,३०,६५ दशलक्ष लिटर

  4. मध्य वैतरणा - १० हजार २९९४ दशलक्ष लिटर

  5. भातसा - २,४८,६८४ दशलक्ष लिटर

  6. विहार - १८ हजार ८७८ दशलक्ष लिटर

  7. तुळशी - ८०४६ दशलक्ष लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT