Anil Parab  sakal media
मुंबई

सरकारचा अहवाल वाचलेला नाहीये, विलीनीकरणावर अद्याप निर्णय नाही: परब

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: एसटी संपावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. मात्र, कोणताही निर्णय या सुनावणीमध्ये झालेला नाहीये. आता याबाबत पुढील शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, मी अहवाल अजून पाहिला नाहीये. अहवाल माझ्याकडे आलेला नाहीये.

त्यांनी म्हटलंय की, विलीनीकरणाबाबत सरकारने अद्याप काही निर्णय घेतलेला नाहीये. सरकारने अहवाल कोर्टात सादर केला आहे. कामगारांचा एक मुद्दा सोडला तर बाकी सर्व मागण्या आपण पूर्ण केल्या आहेत. सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे. राज्य सरकारने दिलेला अहवाल वाचलेला नाहीये. मात्र, तो कामगारांच्या वकिलांकडेही गेलेला आहे. तो पूर्ण वाचूनच मी त्यावर प्रतिक्रिया देईन.

मी कामगारांना दररोज आवाहान करतोय. आपण कामावर या, तुमचे सगळे हक्क तुम्हाला मिळतील मात्र, एसटी बंद करुण बसण्यात अर्थ नाही. कोट्यवधी लोकांचं नुकसान होतंय. विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. ग्रामीण भागातील लोकांनाही फटका बसतोय. म्हणून माझं आवाहन आहे की, कामावर या आणि आपण चर्चा करु. लोकांच्या सेवेसाठी एसटी सुरु झाली पाहिजे, असं मी पुन्हा आवाहन करतो, असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT