मुंबई

तलाव क्षेत्रात पावसाची रिपरीप सुरु; 49 टक्के पाणीसाठा जमा...

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तलावांमध्ये पावसाची रिपरीप सुरु असून आज सकाळ पर्यंत 48.93 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शुक्रवारी एका दिवसात 37 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. अपुऱ्या पावसामुळे मुंबईत सध्या 20 टक्के पाणी कपात सुरु आहे. जून-जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या पासून पावसाने जोर धरला आहे. बुधवार, गुरुवारी धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस झाला होता. तर, शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिपरीप सुरु आहे.

पाणीसाठा ( दशलक्ष लिटर मध्ये) 

  • तलाव --- शनिवारचा पाणीसाठा --आवश्यक पाणीसाठा 
  • अप्पर वैतरणा --- 66586---227047
  • मोडकसागर -- 75501---228925
  • तानसा --- 66706---145080
  • मध्य वैतरणा --- 97918---193530
  • भातसा -- 365698---717037
  • विहार --- 27,698---27698
  • तुळशी -- 8046--- 8046

तलावांमध्ये शनिवार सकाळपर्यंत 7 लाख 8 हजार 153 दशलक्ष पाणीसाठा जमा होता. तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते.

( संकलन - सुमित बागुल ) 

pouring continues in dam and lake areas 49 percent rain storage so far

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT