Sanjay-Raut
Sanjay-Raut 
मुंबई

महापालिकेचे अपयश नव्हे - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  - मुसळधार पावसातही मुंबई तुंबली नसल्याच्या महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दाव्यानंतरही शिवसेना नेत्यांनी ‘धाडसी’ वक्तव्ये करणे सुरूच ठेवले आहे. ‘मालाड येथील दुर्घटना म्हणजे महापालिकेचे अपयश नसून, मोठ्या पावसामुळे घडली आहे,’ असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

‘मुंबईला बसलेला पावसाचा फटका हा जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदलांचा परिणाम आहे. त्यावरून कोणी राजकारण करू नये. मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्यामुळे पाणी साचले,’’ असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले होते; तर वातावरणातील बदलांमुळे एकाच वेळी जास्त पाऊस पडत असल्याचा दावा महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सोमवारी (ता. १) केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Din 2024 : जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे, यंदाच्या सुट्टीत नक्की द्या भेट

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

VIDEO: बाप तसा लेक! गोविंदाच्या मुलाच्या जबरदस्त डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

SCROLL FOR NEXT