मुंबई

ग्रामस्थांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाचे धडे साखर चौथी गणपती निमित्त आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर

CD

पालीकरांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
पाली (वार्ताहर) ः साखर चौथ गणपती बुधवारी (ता. १०) राज्यभरात विराजमान झाले. तळवली गावामध्ये साखरचौथ गणपतीनिमित्ताने ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेतर्फे प्रशिक्षण ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामध्ये स्वयंपाकघरातील आग प्रतिबंध व नियंत्रण, सीपीआर, प्राथमिक उपचार, आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थ व सरपंच यांची भूमिका, आपत्ती व्यवस्थापनातील युवकांची जबाबदारी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
अशाप्रकारे गणेशोत्सवानिमित्त विधायक कार्यक्रम राबवल्याने ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत नक्की काय करावे व ती परिस्थिती कशी हाताळावी याबाबत प्रात्यक्षिकासह शास्त्रशुद्ध माहिती मिळाली, असे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक सागर दहिंबेकर यांनी सांगितले.

फोटो ओळ
पाली ः ग्रामस्थांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देताना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Jam: बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडी; अनेक तास अडकल्याने प्रवासी त्रस्त, पाच ते सहा किमी रांगा

DHURANDHAR COLLECTION: धुरंधरने केली बक्कळ कमाई! आतापर्यंतचं कलेक्शन वाचून थक्क व्हाल!

Truck Tempo Accident: पाथरी-पोखर्णी रस्त्यावरील अपघातात ट्रकचालक ठार; ट्रक टेंम्पो ट्रेलरची धडक, दोन तास वाहतूक ठप्प

Kolhapur Pregnant Woman : गोव्यातून बेपत्ता झालेल्या पाच महिन्यांच्या गर्भवतीचा मृतदेह रंकाळ्यात आढळला, हृदयद्रावक घटना!

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT