मुंबई

तळोजा भुयारी मार्गात पाणी

CD

तळोजाकरांची पावसाने कोंडी
भुयारी मार्गात पाणी शिरल्याने पेंधरमार्गे प्रवास
खारघर, ता. १९ (बातमीदार) ः भुयारी मार्गात पाणी शिरल्यामुळे तळोजाकरांना पेंधर उड्डाणपूलमार्गे प्रवास करावा लागत आहे. तळोजा फेज एक वसाहतीचा प्रवेशद्वार असलेल्या भुयारी मार्गात पाणी तुंबल्यामुळे तीन किलोमीटर अंतर पार करून पेंधर रेल्वेफाटकमार्गे ये-जा करावी लागत आहे. रेल्वेने भुयारीमार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मोटार पंपची सोय केली आहे; मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारंवार भुयारी मार्गात पाणी तुंबत असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. दुपारनंतर पावसामुळे पाण्यात वाढ झाली असून पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे.

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा कहर! भिंत कोसळल्याची घटना, रहिवाशांचे स्थलांतर

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Kidney Failure Causes: किडनी फेल होण्याचं कारण बनतो UTI? 'ही' 5 लक्षणं वेळीच ओळखा आणि उपाय जाणून घ्या

Wagholi News : मैदानातील ३० हजार चौरस फुटाचा पत्र्याचा मंडप अचानक कोसळला; सुदैवाने मंडपात विद्यार्थी नसल्याने जीवित हानी नाही

SCROLL FOR NEXT