मुंबई

प्रवासी जलसेवेला हिरवा कंदील

CD

प्रवासी जलसेवेला हिरवा कंदील
उरण, ता.२१(वार्ताहर)ः वादळी वाऱ्यामुळे गेटवे-एलिफंटा, गेटवे-जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस मार्गावरील जलवाहतूक
खबरदारीचा उपाय बंद करण्यात आली होती. पण तीन दिवसांच्या धूमशाननंतर पावसाने विश्रांती घेतल्याने जलवाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
खराब हवामानामुळे हवामान विभागाने रेडॲलर्ट होता. त्यामुळे विविध बंदरात खबरदारीची उपाययोजना म्हणून धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. धोक्याच्या इशाऱ्यामुळे काही दिवसांपासून प्रवासी जलसेवा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे सागरी मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय होत होती. मात्र, शनिवारी तीन नंबरचा बावटा उतरविण्यात आल्याने सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू झाल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: मतदार यादी गोंधळावरून रवींद्र चव्हाणांचा संताप, निवडणूक रद्द करण्याची मागणी; राजकारण पुन्हा तापलं!

इलेक्शन ड्युटी करणाऱ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ, राज्य सरकारचा निर्णय, आता मिळणार दिवसाला 'इतके' रुपये....

IND vs SA, 2nd Test: रिषभ पंतला मैदानात पाहून आर अश्विन का झाला नाराज? म्हणाला, स्पष्ट संकेत...

Supriya Sule : 'धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाका'; वाल्मीक कराडवरील 'त्या' वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची अजिदादांकडे मागणी

Success Story: 'माेलमजुरी करणारा किशोर शिंदे झाला अधिकारी'; माऊलीला अश्रू अनावर, जिद्दीच्या जाेरावर आई-वडिलांचे स्वप्न साकार..

SCROLL FOR NEXT