मुंबई

निजामपूर बाजारपेठेत कार पेटली

CD

निजामपूर बाजारपेठेत कार पेटली
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यातील निजामपूर बाजारपेठेत मंगळवारी (ता. २३) रात्री दोनच्या सुमारास एका कारने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली असली तर वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे.
गोवा येथून कारने पुण्याच्या दिशेने निघालेले रविचंद्रन प्रसाद निजामपूर येथे थांबले होते. त्याच वेळी त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. याबाबतची माहिती तत्काळ माणगाव अग्निशमन दलाला देण्यात आली. या घटनेत आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे; पण वाहनाचे मात्र नुकसान झाले.

CBSE Exam: प्रतिक्षा संपली! सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या

तू त्याला मिठी का मारतेस? धनश्री वर्मासाठी तुटतोय अरबाज पटेलचा जीव; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणतात- हा निक्कीचा BF आहे ना?

Raigad Crime: रायगडमध्ये बनावट नोटा! मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय; आतापर्यंत तिघांना अटक

Asia Cup, IND vs BAN: फायनलसाठी टक्कर! बांगलादेशचा कर्णधारच सामन्यातून बाहेर, भारताच्या संघात बदल झाले? पाहा प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली

SCROLL FOR NEXT