मुंबई

दिबांच्या नावाचा गावोगावी जागर

CD

दिबांच्या नावाचा गावोगावी जागर
विमानतळ नामकरणासाठी आंदोलनाची रणनीती
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून नवी मुंबईतील २९ गावांत जागर यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रकल्पग्रस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच उद्घघाटन होणार आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा अटीतटीचा संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकारने दिबांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केलेला नाही. त्यामुळे मोठ्या आंदोलनाची प्रकल्पग्रस्तांकडून तयारी केली जात आहे. याच अनुषंगाने नवरात्रीचे औचित्य साधून आगरी-कोळी युथ फाउंडेशन, नवी मुंबईतील सामाजिक संघटनांच्या वतीने २७ गावांमध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठीची जनजागृती केली जात आहे.

Nilesh Ghaywal News: Pune Police Raid मध्ये हाती काय सापडलं? निलेश घायवळ थेट इंग्लंडला रवाना | Sakal News

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

टीम इंडियाने पाकिस्तानची पुन्हा जिरवली! Asia Cup Final च्या पूर्वसंध्येला केले अपमानित; वाचा काय घडले

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT