बिहार निवडणूक शायना एनसी प्रतिक्रिया
जनतेने ‘जंगलराज’ नाकारले
“एनडीएने बिहारमध्ये खरोखर इतिहास घडवला आहे. २४३ विधानसभा जागांपैकी १९० हून अधिक जागांवर विजय मिळवणे हे दोन कारणांनी विशेष ठरते. पहिले म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत ६१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. दुसरे म्हणजे, महिलांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानात सक्रिय सहभाग घेतला. जनतेने ‘जंगलराज’ स्पष्टपणे नाकारले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करते.”
- शायना एनसी, राष्ट्रीय प्रवक्त्या, शिवसेना