मुंबई

अंबरनाथमध्ये उड्डाण पुलावर भीषण अपघात;

CD

अपघातात तिघांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

अंबरनाथ, ता. २१ (वार्ताहर) ः शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात चार ते पाच दुचाकींसहित कारचा चक्काचूर झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Sale : डीमार्टमध्ये कोणत्या दिवशी वस्तू खरेदी करणे जास्त स्वस्त आणि फायद्याचे ठरते? जाणून घ्या एका क्लिकवर

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Sale : सारा जमाना Zudio का दिवाना! पण फक्त झुडिओ नाही, तर टाटाच्या 'या' 5 दुकानांमध्ये मिळतोय हजारोंचा डिस्काउंट; स्पेशल ऑफर्स पाहा

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

SCROLL FOR NEXT