मुंबई

Uddhav Thackeray Dasara Melava: सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदीर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत. या निवडणुका जिंकून आपलं सरकार आल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदीर बांधणार आहोत, अशी घोषणा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराजांचं मंदिर प्रत्येक राज्यात उभारलं पाहिजे. मोदी आणि शिंदेंना महाराज‌ फक्त मतांचं मशीन मानतात. महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन नाही. पण आपलं सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचं मंदीर बांधणार. कोणाला याला विरोध करायचा असेल त्यांनी करावा, महाराष्ट्रातील जनता त्यांना बघून घेईल"

भागवतांबद्दल, संघाबद्दल मला आदर आहे. पण तुम्ही जे बोलता आणि जे करता आहात त्याबद्दल मला आदर नाही. त्यामुळं आता भाजपला खांदा ‌द्यावा लागेल. यांची प्रवृत्ती संपवावी लागेल. महाराजांचा पुतळा उभारण्यात पैसे खाल्ले. आपलं सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं ‌मंदीर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका मुख्यालय आणि सीएसटीएम समोरील वाहने हटवण्यास सुरुवात

Sinhagad Road Flyover : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे उद्घाटन, नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण

पोलिस आयुक्तांनी काढला ‘डीजे’वरील निर्बंधाचे आदेश! गणपती विसर्जन मिरवणूक व ईद ए-मिलादच्या मिरवणुकीत नाही 'डीजे'ला परवानगी; आदेश मोडल्यास होणार ‘ही’ शिक्षा

Nilesh Rane on Manoj Jarange : जरांगेंनी भावाला चिचुंद्री म्हटलं, आमदार निलेश राणे भडकले; म्हणाले, राणे कुटुंबावर...

Shahu Maharaj : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शाहू महाराजांची एन्ट्री; म्हणाले, 'सरकारने जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'

SCROLL FOR NEXT