Vidhan Sabha 2019 congress objection radha krishna vikhe patil nomination shirdi 
नांदेड

आघाडी सरकारला सुबुद्धी देवो,राधाकृष्ण विखेंची राज्य सरकारवर टीका

सकाळ डिजिटल टीम

माहूर (जि.नांदेड) : मदिरालय सुरु झाली होती. पण मंदिरे सुरु होत नव्हती. शेवटी भाविकांना व भाजपला राज्यभर आंदोलन करावी लागली होती. आज सर्व मंदिरे खुले होत आहेत. त्याचा आनंद आहे. परमेश्वर व देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की, कोरोना कायम स्वरुपी संपुष्टात आला पाहिजे. या आघाडी सरकारला सुबुद्धी देवो. भविष्यकाळात चुकीचे निर्णय घेऊ नये, असे मत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी व्यक्त केले. आज गुरुवारी (ता.सात) माहूरला (Mahur) आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विखे म्हणाले, की आज राज्यात अतिवृष्टी, पुराचे मोठे संकट (Nanded) शेतकऱ्यांवर आहेत. कुठल्याही प्रकारची मदत होताना दिसत नाही.

वेळकाढूपणा चालू आहे. केंद्राकडे फक्त बोट दाखवण्याचे काम सुरु आहे. सरकारने सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, कर्जमाफ करावेत. बऱ्याच ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यासाठी जो काही खर्च करावा लागेल, तो राज्य सरकारने करावा, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

Video Viral: ''पागल झालास.. पप्पाला घेऊन आलास'', गर्लफ्रेंडने केलं ब्रेकअप, पठ्ठ्या बापालाच घेऊन गेला, मग तिने झापझाप झापलं

Artificial Flowers Ban: सजावटीसाठी आता कृत्रिम फुलांचा वापर केलात कारवाई होणार! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?

Pakistan Semi Final Scenario: पाकड्यांना उपांत्य फेरीचं गणित वाटतं तेवढं सोपं नाही... १५५ धावांनी विजय ते ४.२ षटकांत १०० धावांचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT