Farmer
Farmer 
पश्चिम महाराष्ट्र

बळिराजाला पुनर्गठनाचा डोस

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - मागच्या वर्षी अवकाळी, गारपीट आणि दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या राज्यातील १३ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पुनर्गठनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मात्र, शेतात पीकच नसल्याने त्या शेतकऱ्यांना कर्ज देताच येणार नाही आणि बॅंकांची तशी स्थितीही राहिली नसल्याची भूमिका बॅंकांनी घेतली आहे. त्यामुळे सरकारच्या पुनर्गठनाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही, असे चित्र स्पष्ट होत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील कर्जाचा भार कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने दीड लाखाची कर्जमाफी दिली. मात्र, दोन वर्षांनंतरही अर्ज केलेल्या सात लाख शेतकऱ्यांना सहा हजार कोटींच्या कर्जमाफीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT