पश्चिम महाराष्ट्र

नाशिक, विरारमधील घटनेनंतर सांगली-मिरज रुग्णालयाला राज्यमंत्र्यांनी दिला आदेश

सकाळ वृत्तसेवा

सांगली: नाशिक आणि विरारमधील हॉस्पिटलमधील मृत्यूच्या तांडवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांच्या फायर ऑडीट पुढील 24 तासात करा असे आदेश राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी व आयुक्त नितिन कापडणीस यांना दिले. मंत्री कदम यांनी आज पहाटे विरारमधील घटना समजताच तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. महापालिका क्षेत्रातील सर्व कोविड रुग्णालयांचे प्राधान्याने ऑडीट करा असे त्यांनी सांगितले.

कदम म्हणाले,"नाशिकमधील ऑक्‍सिजन गळती आणि विरारमधील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील एसीतील बिघाडामुळे लागलेली आग दुर्दैवी घटना आहेत. आरोग्य यंत्रणावर ताण आहे मात्र अशा घटना टाळल्याच पाहिजेत. त्यातून धडा घेत सर्वच यंत्रणांनी आपल्यातील त्रुटी दूर करून स्वतःला सज्ज केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही घटनांच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. आज मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सांगली-मिरजेतील रुग्णालयांची माहिती घेतली. तेथील फायर ऑडीट करावे. पुढील 24 तासात त्याचा अहवाल द्यावा असे आदेश दिले आहेत.''

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेच्या हिताविरोधात काम! ६६ जागतिक संघटनामधून बाहेर पडण्याची ट्रम्प यांची घोषणा; भारताच्या नेतृत्वाखालील संस्थेचाही समावेश

Latest Maharashtra News Updates : तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले प्रचारात

'मी कोणासारखी बनण्यासाठी इथं आले नाही' तापसी पन्नूने सांगितला तिच्या करिअरचा सुरुवातीचा काळ, म्हणाली...'मला वाईट गोष्टी...'

PM Kisan Scheme Update : पीएम किसानचे दोन हजार बंद होणार, पती-पत्नी दोघांनाही लाभ; बनावट शेतकऱ्यांची नावांची आली यादी

Vaibhav Suryavanshi : वैभवच्या नेतृत्वाखाली मालिका विजय मिळवला अन् आता भारताचा कर्णधार बदलला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT