कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत

ऑनलाईन अर्ज; मृत्यू प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्रे आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासाठी, संबंधित व्यक्तीचे कोरोनामुळे मृत्यू झालेले दवाखान्याचे प्रमाणपत्र, दवाखान्यातील कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय शासनाकडून लवकरच यासाठी ऑनलाईन लिंक दिली जाणार आहे. या लिंकमध्ये दिलेली सर्व कागदपत्रे व माहिती भरून याचा लाभ मिळवता येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ७८७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांच्यासाठी सुमारे २८ कोटी ९३ लाख ५ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आणि महाराष्ट्र शासनाकडून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. अनुदान वाटप करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. शासनाकडून यासाठी लिंक दिली जाणार आहे. या लिंकमधील माहिती भरून दिल्यास लाभ मिळणार आहे. कागदपत्र कोणती असावीत, याच्या सूचनाही याच लिंकवरून दिल्या जाणार आहेत. ही आहे अडचण कोरोनामुळे एखादा रुग्ण घरातच मयत झाला असेल किंवा कोरोना झाला; पण त्यांच्याकडे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र नसेल, तर अशा रुग्णांच्या नातेवाईकांना कसा मदत निधी मिळणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT