पिंपरी-चिंचवड

पिंपरी : वल्लभनगर आगारातून एसटीच्या 126 फेऱ्या सुरू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : वल्लभनगर आगारातील प्रवाशांमध्ये आता दहा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी बसच्या एकूण 126 फेऱ्या होत आहेत. त्यात एसटी बसच्या 103 फेऱ्या आणि शिवशाहीच्या 23 फेऱ्या आहेत. सरकारने 22 प्रवाशांची अट रद्द केली आहे. त्यामुळे साध्या गाड्या व शिवशाहीमध्ये आता पूर्ण क्षमतेने प्रवासी भरले जात आहेत, असे वाहतूक निरीक्षक हनुमंत खामकर यांनी सांगितले. 

सध्या वल्लभनगर आगारात बाहेरील मुक्कामी असणाऱ्या 23 शिवशाही बस दाखल आहेत. त्या नगर, सातारा, सोलापूर, निगडी या मार्गावर धावत आहेत. मात्र, आगाराच्या सहा शिवशाही बस अद्यापही धावलेल्या नाहीत. शिवशाहीची प्रवासी क्षमता 44 असून, इतर गाड्यांची 39 व 42 आहे. या गाड्या आता पूर्ण प्रवासी क्षमतेने धावणार आहेत. आगारातून विजापूर, गाणगापूर, दापोली, पंढरपूर, सोलापूर, मुरुम, बेळम या मार्गावरही गाड्या सुरू झाल्या आहेत. 

असे आहे शिवशाहीचे वेळापत्रक 

  • सकाळी : परभणी 5.30, जालना, जाफराबाद 7.15, चाळीसगाव 6.45, आंबेजोगाई 8.15, कुडाळ 6.30, वेंगुर्ला 8, चिपळूण 9.30, औसा 7.45 व 10, निलंगा 8 व 9, 11, मालवण 6.45, सावंतवाडी 6.45. 
  • दुपारी : धुळे 12. 
  • संध्याकाळी : परभणी 7.15, आंबेजोगाई 9.30, जळगाव 7.00, दापोली 8.30, चिपळूण 10, रत्नागिरी 8.15, मालवण 7.20, सावंतवाडी 9. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT