पिंपरी-चिंचवड

काढणीला आलेली पिके वाया जाण्याची भीती

CD

सोमाटणे, ता. २४ : सततच्या पावसाने पवनमावळात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन, कडधान्यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

या वर्षी मे पासून पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून अजूनही सातत्याने पाऊस सुरूच आहे. यामुळे भुईमूग, वाल, मटकी, तुरीसह कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कमी काळात हमखास चांगले पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून काही शेतकरी सोयाबीनला प्राधान्य देतात. सध्या हे पीक काढणीला आले आहे. पण, पाऊस उघडत नसल्याने हाती आलेले पीक वाया गेले आहे. काही ठिकाणी शेंगांना मोड फुटले आहेत. सोबतच भाजीपाला आणि फुलशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्या हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याच्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे शासकीय पातळीवरून मदत मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Exam: प्रतिक्षा संपली! सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या

तू त्याला मिठी का मारतेस? धनश्री वर्मासाठी तुटतोय अरबाज पटेलचा जीव; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणतात- हा निक्कीचा BF आहे ना?

Raigad Crime: रायगडमध्ये बनावट नोटा! मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय; आतापर्यंत तिघांना अटक

Asia Cup, IND vs BAN: फायनलसाठी टक्कर! बांगलादेशचा कर्णधारच सामन्यातून बाहेर, भारताच्या संघात बदल झाले? पाहा प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली

SCROLL FOR NEXT