with the help of political parties 65 students from Kolhapur and 44 students from Jalgaon left in four buses from pune 
पुणे

मनसे, भाजपमुळे पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा ! कोल्हापूर, जळगावला चार बस रवाना

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने अद्याप व्यवस्था केलेली नसली तरी राजकीय पक्षांच्या मदतीने कोल्हापूरचे ६५ विद्यार्थी आणि जळगावचे ४४ विद्यार्थी चार बसमधून रवाना झाले. 


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जळगाव येथील विद्यार्थ्यांसाठी दोन एसटी बसची व्यवस्था केली होती. त्यासाठी ७० हजार रुपये जमा केले होते. रविवारी दुपारी १२च्या सुमारास स्वारगेट बसस्थानकातून ४४ विद्यार्थी बसने रवाना झाले, सोमवारी मनविसेतर्फे नगर आणि नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी दोन बस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी ३० हजार रुपये एसटीकडे जमा केले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्य सरकार विद्यार्थ्यांची व्यवस्था करणार नसेल तर मनसे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. 

प्रत्येकाच्या 'डीपी'वर झळकतायत महाराष्ट्र पोलिस; काय आहे कारण?

भाजपने राबविलेल्या 'घर चलो अभियाना'अंतर्गत कोल्हापूच्या विद्यार्थ्यांसाठी दोन खासगी बससे सोडल्या. स्वारगेट येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते. या दोन बस मधील ६५ विद्यार्थ्यांना सॅनिटाइजर, मास्क, पाण्याची बाटल, जेवण सोबत देण्यात आले आहे. , इतर शहरांसाठीही नियोजन सुरु आहे. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT