Ajit Pawar Sakal
पुणे

पुण्यातील तीन गावांचा प्रश्न, अजित पवार-थोरातांमध्ये महत्त्वाची बैठक

ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. संध्याकाळी ४.३० वाजता ही बैठक होईल.

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune district) तीन गावांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. संध्याकाळी ४.३० वाजता ही बैठक होईल.

मौजे कोंढरी, घटके,धानवली गावांचे काममस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील या तिन्ही गावांना भूस्खलनाची भीती आहे. माळीण आणि तळीये सारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. माळीण आणि यावर्षी तळीये गाव भूस्खलन आणि दरड कोसळल्यामुळे उद्धवस्त झालं होतं.

महाडमध्ये झालेल्या प्रलयकारी पावसामुळं तळीये गावात दरड कोसळून त्यात ८५ जणांचा मृत्यू झाला तर अखं गावचं या दुर्घटनेत उद्ध्वस्त झालं. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचे पूनर्वसन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पुण्यातील आंबेगाव येथील माळीण गावाप्रमाणेच तळीयेचं देखील लवकरात लवकर पूनर्वसन करण्याची मागणी होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MH-12 RTO: पुण्याचा 'MH-12' नंबर इतिहासजमा होणार? RTO चा मोठा प्लॅन तयार; नवीन वाहनांना कोणता नंबर मिळणार?

Ajinkya Rahane: अजिंक्य निवृत्तीने कोलकाता नाइट रायडर्सचा भार हलका केला; IPL 2027 साठी फ्रँचायझी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT