Gopichand-Padalkar.jpg 
नाशिक

जनतेच्या संभ्रमावस्थेचा मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा - आमदार पडळकर

संदीप पवार

नाशिक : (डीजीपीनगर)राज्यात आजच्या घडीला सर्वसामान्य जनता, शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झाले आहेत. चक्रीवादळात मोठे नुकसान होऊनही अद्याप पुरेशी मदत मिळाली नाही. त्यातच, आरक्षण आणि आरोग्याच्या मुद्द्यावरून जनता संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे शासनाने जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

लोकल, मंदिरे सुरू केली पाहिजेत 

टागोरनगर येथील विजय हाके यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना मदत पोचावी, कृषी कायद्याचा विचार करावा, केंद्राने केलेला कायदा राज्यात अमलात आणावा, राज्यात बार सुरू केले, पण मंदिरे उघडण्यात आली नाहीत असा सगळा बाजार सुरू आहे. या प्रश्‍नांकडे लक्ष देऊन शासनाने मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली लोकल रेल्वेसेवा सुरू करावी. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा, असेही ते म्हणाले. 

जनतेच्या प्रश्‍नांवर न्याय मागणे चुकीचे आहे का, असा सवाल करून, ते म्हणाले, की समस्या सोडवा म्हणजे इतर ठिकाणी समस्या जाणवणार नाहीत. समस्या खूप आहेत, त्यावर न्याय मागणे गैर आहे का? लोकांच्या राज्यात लोकांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटप

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT