nmc light poll.jpg 
नाशिक

महापालिकेच्या दिव्यांखाली अंधार! आठ वर्षांपासून लावले खांब; दिवे मात्र गायब

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेतर्फे सध्या शहरातील ९० हजार खांबांवर एलईडी दिवे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहर स्मार्ट करण्याचे गोंडस नाव प्रकल्पाला दिले असले तरी शहराच्या एका कोपऱ्यात आठ वर्षांपासून उभे केलेल्या खांबांवर अद्याप दिवेच लागले नसल्याची बाब समोर आली आहे. 

खांबांवर अद्याप दिवेच नाही

महापालिका हद्दीतील म्हसरूळ-वरवंडी रोडवर सीतासरोवर ते महावीर पॉलिटेक्निक कॉलेजपर्यंत आठ वर्षांपूर्वी वाजतगाजत ९८ पथदीप बसविण्यात आले. ग्रामीण भाग असला तरी वर्दळ असल्याने व या भागात कायम अपघात होत असल्याने पथदीप बसविण्यात आले. परंतु जेव्हापासून पथदीप उभारले गेले तेव्हापासून खांबांवर दिवेच बसविले गेले नसल्याची बाब समोर आली आहे. शहरातील ९० हजार खांबांवरील सोडियम काढून त्याऐवजी एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. गेल्या महिन्यात मे. टाटा कंपनीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. परंतु म्हसरूळ रस्त्यावरील खांबांवर आठ वर्षांपासून दिवेच नसल्याच्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praneet More Show Controversy: केईएम रुग्णालयाची मोठी कारवाई! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी सेजल पवारला दिली शिक्षा; पण कोणती?

Kane Williamson: काल केन विलियम्सनने निवृत्ती घेतली, न्यूझीलंडनने लगेच त्याची रिप्लेसमेंट जाहीर केली; वाचा कोणलाा मिळाली संधी...

इंधन क्रांती की मोठा झटका? E20–E85 इथेनॉलमुळे पेट्रोलचे दर आणि मायलेजवर काय परिणाम होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित आणि सरकारचा प्लॅन

Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात कुटुंबात सर्वांत गुणी; कधीच कुणाला दुखवत नाहीत, आई-वडिलांचा कधीच करत नाहीत अपेक्षाभंग

Aakanksha Walunj : दुष्काळी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील आकांक्षा वाळुंज हिची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी झेप; एमबीबीएस पदवी संपादन करून बनली डॉक्टर

SCROLL FOR NEXT