Rghunath Jagtap Sakal
नाशिक

दराअभावी मिरची ‘तिखट’! शेतकऱ्याने उपटून टाकले दीड एकर पिक

सकाळ डिजिटल टीम

अंदरसूल (जि. नाशिक) : येवल्यात दुसऱ्यांदा लाल चिखल झाल्यानंतर आता मिरचीचा ठसका शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. अंदरसूल येथील शेतकरी रघुनाथ जगताप यांनी केलेल्या मिरचीला कवडीमोल मिळत असल्याने संतप्त शेतकरी रघुनाथ जगताप यांनी आपल्या दीड एकर मिरचीचे उभे पीक अक्षरश: उपटून टाकले.


शेतकरी जगताप यांनी एक लाख ८० हजार रुपये खर्च करून दीड एकरमध्ये मिरचीचे पीक घेतले होते. मात्र, दिवसेंदिवस या मिरचीला कवडीमोल भाव मिळत गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मिरचीचे पिक उपटून बांधावर फेकून दिले. तर, काही मिरचीची झाडेही उकिरड्यावर फेकून देत संताप व्यक्त केला. दिवसेंदिवस शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने बळीराजाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

"माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट मिळाला" माधुरीने केलं सासरच्यांचं कौतुक

Ranjani Cable Theft Case: रांजणीच्या खडकवाडीत केबलचोरीचा कहर; ५५ शेतकऱ्यांचे सहा लाखांचे नुकसान, पोलिस तपासाची मागणी तीव्र

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT