Income tax department raids on onion exporters 
नाशिक

लासलगावात कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे; व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण

अरुण खंगाळ

नाशिक/लासलगाव : किरकोळ बाजारात कांद्याच्या दरामध्ये पन्नास रुपये प्रति किलोचा दर ओलांडतात केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने लासलगाव येथील 9 निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांवर मोर्चा वळविला आहे. येथील मुख्य बाजार आवारावर कांद्याचे दराने तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केले होती. दुसऱ्या टप्प्यात कांदा दराने साडे 4 हजार 800 रुपयांचा दर ओलांडल्याने केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने 9 कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्याने व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे

लासलगांव येथील कांदा व्यापरयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड़ी टाकल्या असून येथील 9 कांदा व्यापरयाच्या कार्यलय, घर ,गोडावून तपासणी सुरु आहे. कांद्याचे वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकार ने कांदा निर्यातीवर निर्बंध लादले असून देखील कांदा दर आटोक्यात येत नसल्याने आता कांदा व्यापार्यावर धाड़ सत्र टाकले जात आहे. यामुळे व्यापार्यामध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT