food Grain production esakal
नाशिक

देशात यंदा ३ हजार १६० लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज

महेंद्र महाजन

नाशिक : देशात यंदा दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार अन्नधान्याचे तीन हजार १६० लाख, तर कडधान्यांचे २६९.५, तेलबियांचे ३७१.५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. नवी दिल्लीतील खरीप अभियानासाठीच्या राष्ट्रीय कृषी संमेलनाचे उदघाटन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते झाले. संमेलनात २०२२-२३ साठी तीन हजार २८० लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले.

डाळी आणि तेलबियांचे यंदा उत्पादन अनुक्रमे २६९.५ आणि ३७१.५ लाख टन असेल. तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार २०२०-२१ मध्ये फलोत्पादनाचे तीन हजार ३१० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशके आणि बियाणांची उपलब्धता निश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Governments) एकत्र काम करतील, असे श्री. तोमर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की युरियाच्या जागी नॅनो-युरिया वापरावा. सरकार नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीवर यापुढे भर देत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT