Amol Kolhe 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : 'मोदी, शहा येवल्यात पैठण्या विणायला येत आहेत का?'

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सत्ताधारी पक्षांकडून राज्यात विरोधी पक्षच शिल्लक राहिला नसल्याचे सतत बोलले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ राज्यात येवल्याला पैठण्या विणायला येत आहेत का असा प्रश्न केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्येक सभेत विरोधकांना लक्ष्य करण्यात येत आहे. राज्यात विरोधकच शिल्लक नाहीत, लढायचे कोणाशी हेच कळत नाही, पैलवान लढायला तयार आहे, पण समोर स्पर्धकच नाही, अशी टीका सतत होत आहे. या टीकेला नाशिक दौऱ्यावर असताना अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोल्हे म्हणाले, की मुख्यमंत्री आखाड्यात उतरल्याची भाषा करतात. मात्र गडी (मुख्यमंत्री) कोणत्याचं अंगाने पैलवान वाटत नाही. आखाड्यात पैलवान दिसत नाही. मोदी, शहा, योगी आदित्यनाथ राज्यात काय येवल्याला पैठण्या विणायला येणार आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वाद

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

Dermatitis Spread: 'साेलापूर शहरात टिनिया, कॅन्डिडासह त्वचेच्या विकारांत होतेय वाढ'; शहरात अतिवृष्टी, घाण पाणी अन् ओलाव्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT