Amol Kolhe
Amol Kolhe 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : 'मोदी, शहा येवल्यात पैठण्या विणायला येत आहेत का?'

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सत्ताधारी पक्षांकडून राज्यात विरोधी पक्षच शिल्लक राहिला नसल्याचे सतत बोलले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ राज्यात येवल्याला पैठण्या विणायला येत आहेत का असा प्रश्न केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्येक सभेत विरोधकांना लक्ष्य करण्यात येत आहे. राज्यात विरोधकच शिल्लक नाहीत, लढायचे कोणाशी हेच कळत नाही, पैलवान लढायला तयार आहे, पण समोर स्पर्धकच नाही, अशी टीका सतत होत आहे. या टीकेला नाशिक दौऱ्यावर असताना अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोल्हे म्हणाले, की मुख्यमंत्री आखाड्यात उतरल्याची भाषा करतात. मात्र गडी (मुख्यमंत्री) कोणत्याचं अंगाने पैलवान वाटत नाही. आखाड्यात पैलवान दिसत नाही. मोदी, शहा, योगी आदित्यनाथ राज्यात काय येवल्याला पैठण्या विणायला येणार आहेत का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT