

Jantar Mantar lathi charge controversy
esakal
Jantar Mantar Lathi Charge: जंतर मंतरवर झालेल्या सीजेपीच्या आंदोलनावेळी कऱण्यात आलेल्या लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दिलंय. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रद्वारे दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, जास्ती जास्त संयम राखून कारवाई केली गेली. ३० हजार आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले होते आणि हिंसाचार व्हायला लागला होता. २४० पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केलं गेलं असाही दावा केला आहे.