

Security forces conduct an anti-Naxal operation in Jharkhand as the state moves closer to becoming Naxal-free, with Chaibasa removed from the list of Naxal-affected districts.
Sakal
रांची/नवी दिल्ली : झारखंडमधील नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नव्या अहवालानुसार, पश्चिम सिंहभूममधील चाईबासा या जिल्ह्यालाही नक्षलग्रस्त भागांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे देशातील एकही जिल्हा आता ‘अति-नक्षलग्रस्त’ श्रेणीत राहिलेला नाही.