

CJI SuryaKant Statement navi mumbai airport
esakal
Navi Mumbai airport naming controversy : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासंदर्भातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी मंगळवारी देशातील तरुणांना उद्देशून महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. कोणालाही धमक्या देऊ नका तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन टाळावे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.