रक्ताच्या नद्या वाहतील अशी भारताला धमकी दिली, आता नेत्याचं कुटुंबासह पाकिस्तानातून पलायन

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यानं आता देश सोडला आहे.
Pahalgam attack
Pahalgam attackesakal
Updated on: 

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. सिंधू नदी करार भारतानं रद्द केलाय. यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झालीय. तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यानं आता देश सोडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com