Ranji Trophy: ऋतुराजच्या महाराष्ट्राचा रणजी सामन्यात तब्बल ४३९ धावांनी विजय; कृणाल पांड्याच्या संघाच लाजिरवाणा पराभव

Maharashtra vs Baroda: महाराष्ट्राने रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच दणदणीत विजय मिळलला आहे. रविवारी महाराष्ट्राने नाशिकमध्ये रणजी सामन्यात तब्बल ४३९ धावांनी विजयाची नोंद केली.
Maharashtra Cricket Team
Maharashtra Cricket TeamSakal
Updated on

Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत रविवारी (२६ जानेवारी) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाने दणदणीत विजयाची नोंद केली. नाशिकला झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने कृणाल पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बडोदा संघाला तब्बल ४३९ धावांनी पराभवाचा धक्का दिला. महाराष्ट्राचा हा ६ सामन्यांतील केवळ दुसराच विजय आहे.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. परंतु, दुसऱ्या टप्प्यात बडोद्याविरुद्ध महाराष्ट्राने सर्व विभागात उल्लेखनीय कामगिरी केली. ऋतुराजनेही गोलंदाजांचा योग्य वापर करत बडोद्यावर सातत्याने दबाव ठेवण्यात यश मिळवले. महाराष्ट्राच्या विजयात सौरभ नवलेने मोलाचा वाटा उचलला.

Maharashtra Cricket Team
MUM vs JK Ranji Trophy: मुंबईचा संघ जम्मू-काश्मीरकडून शेवटचा केव्हा हरला होता? तेव्हा श्रेयस अय्यरने पदार्पण केले होते अन् आता...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com