OPERATION SINDOOR नंतर आयपीएल २०२५ सामन्यांवरही परिणाम; Mumbai Indians ची मॅच 'या' ठिकाणी हलवणार?

MI vs PBKS Match Likely to Shift from Dharamshala: भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेनंतर देशभरात सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. याचा परिणाम आयपीएल सामन्यांवरही होण्याची शक्यता असून मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समधील सामन्याचे ठिकाण बदलले जाऊ शकते.
Mumbai Indians
Mumbai IndiansSakal
Updated on

दोन आठवड्यांपूर्वी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही विशेष मोहिम राबवली.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केले. त्यानंतर आता भारतातही सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

Mumbai Indians
Operation Sindoor हे नाव का? मोदींच्या निर्णयामागे भावनिक कारण, पहलगाम हल्ल्यावेळी..
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com