

Maharashtra Rain Alert
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असल्याचे दिसून येत आहे. तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला असून नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अशातच आता नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.