Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह २३ जिल्ह्यांना अलर्ट, हवामान विभागाचा नवा अंदाज

Mumbai Weather Update: हवामान विभागाने राज्यात पावसाचा नवा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार मुंबईसह २३ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update

Weather Update

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात मागील तीन दिवस पावसाने मुसळधार हजेरी लावल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतही दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईकरांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. यामुळे पुन्हा पाऊस कधी पडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले असता हवामान विभागाकडून (IMD) नवा अंदाज जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com