Harshwardhan Sapkal
sakal
मुंबई: राम मंदिरातील भक्तांच्या देणगीवर दरोडा टाकून भाजप-संघवाल्यांचे पोट भरले नाही म्हणून की काय त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरही दरोडा टाकला आहे. सत्तेतील सावत्र भावांनी बहिणींनाही सोडले नाही. हे सरकार आहे का दरोडेखोरांची टोळी? अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (ता. १३) केला आहे.