

Vikhroli Fire Case
ESakal
मुंबई : विक्रोळी पश्चिम येथील राहुल नगरमध्ये गुरुवार (ता. ६) रोजी धक्कादायक घटना घडली होती. मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यावरुन झालेल्या भांडणाचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झाले. दोन सख्ख्या भावांनी त्यांच्या भावासह कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेनमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.