Devendra Fadnavis latest statement on ethanol petrol
esakal
कोल्हापूर : ‘इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत, मात्र पेट्रोलियम अथवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे याबाबत अधिकृत पुरावा दिलेला नाही, साखर उद्योग व ऊस उत्पादकांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे (ethanol blended petrol vehicle damage Maharashtra) असून, त्याच्यामुळेच साखर कारखानदारी टिकून राहिली आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.